‘सुख म्हणजे काय असतं’ ही मालिका गेली ३ वर्ष छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. १७ ऑगस्ट २०२० रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये अभिनेत्री गिरीजा प्रभू व अभिनेता मंदार जाधव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या गौरी-जयदीप या पात्रांना प्रेक्षकांनी अल्पावधीतच पसंती दिली. याशिवाय या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या माधवी निमकरनेही घराघरांत विशेष लोकप्रियता मिळवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा