उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुंबई-पुण्यातून अनेक लोक आपल्या मूळ गावी जातात. सर्वसामान्य लोकांप्रमाणे मालिकाविश्वातील कलाकारसुद्धा आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत गावची वाट धरतात. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत खलनायिका शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकरसुद्धा शूटिंगमधून ब्रेक घेत कोकणात पोहोचली आहे. माधवीने कोकण ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा