‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही विनोदी मालिका मागील १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. १६ वर्षात अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली. बरेच जुने कलाकार सोडून गेले आणि नवीन आले. या मालिकेतील काही कलाकारांनी निर्मात्यांवर मालिका सोडताना आरोपही केले होते. त्याची नेहमीच चर्चा असते. काही दिवसांपूर्वी याच मालिकेतील अभिनेत्री पलक सिधवानीने निर्मात्यांवर मानसिक छळ केल्याचा आणि मानधन न दिल्याचा आरोप केल्यानंतर, आता या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी तिच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा