‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला एक वर्ष पूर्ण होणार असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुन आणि सायलीने मिळून मधुभाऊंची तुरुंगातून सुटका करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लग्न केलेलं असतं. हा करार वर्षभरासाठी असतो त्यानंतर दोघेही आपआपल्या मार्गाने जाणार असं त्यांचं आधीच ठरलेलं असतं. अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य फक्त चैतन्य आणि कुसुम या दोघांनाच माहिती असतं. त्यामुळे आता ठरल्याप्रमाणे लग्नाला वर्ष झाल्यावर सायली आता सुभेदारांना सोडून जाणार की नाही? हे पाहण्यासाठी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा