‘ठरलं तर मग’ मालिका २०२२ च्या अखेरिस प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. बघता बघता सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कथा घराघरांत लोकप्रिय झाली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे गेली कित्येक महिने ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायली, पूर्णा आजी, कल्पना-प्रताप, साक्षी व महिपत शिखरे, चैतन्य, प्रिया, रविराज किल्लेदार, नागराज अशी सगळं पात्र आता घराघरांत लोकप्रिय झाली आहे. मालिकेत पुढचा ट्विस्ट काय येणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “७० लाख मतदार अचानक…”, राहुल गांधींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
trp tharla tar mag serial ranked second place in trp ranking
TRP मध्ये मोठा उलटफेर! ‘ठरलं तर मग’चं पहिलं स्थान गेलं, ‘या’ मालिकेने मारली बाजी; अभिनेत्री म्हणाली, “नंबर १ स्थान…”
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा
Fussclass Dabhade Box Office Collection
हेमंत ढोमेच्या ‘फसक्लास दाभाडे’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात! ३ दिवसांत कमावले तब्बल…; म्हणाला, “तिकीटबारीवर…”

सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कथा, मालिकेतील दिग्गज कलाकार यामुळे मालिकेने टीआरपीच्या शर्यतीमधील आपलं पहिलं स्थान अबाधित ठेवलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या टेलिव्हिजन टीआरपी रिपोर्ट्सनुसार ‘ठरलं तर मग’ ही मालिका पुन्हा एकदा महाराष्ट्राची नंबर १ मालिका ठरली आहे.

हेही वाचा : Video : “मी असा मजबूर का…”, ओंकार भोजनेने सादर केली मालवणी नाटकातील कविता, प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट

‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी व अर्जुनच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता अमित भानुशालीने यासंदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अमित-जुईने शेअर केलेल्या पोस्टरवर “८.९ TVR सह ‘ठरलं तर मग’ मालिका महाराष्ट्राची नंबर १ मालिका” झाली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यावर जुईने ‘ग्रेटफूल’ असं कॅप्शन दिलं आहे.

amit
अमित भानुशाली इन्स्टा स्टोरी

हेही वाचा : लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण! पहिल्या नाटकाबद्दल अभिनय म्हणाला, “आज आईबाबांच्या आशीर्वादाने…”

jui gadkari
जुई गडकरी इन्स्टा स्टोरी

टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याने यंदाच्या स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात सुद्धा जुईच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेचा दबदबा पाहायला मिळाला. स्टार प्रवाहची लोकप्रिय महामालिका या पुरस्कारावर ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमने काही दिवसांपूर्वीच आपलं नाव कोरलं. याशिवाय आता नुकतेच समोर आलेले टीआरपी रिपोर्ट्स आणि जुईने शेअर केलेल्या पोस्टरनुसार ‘ठरलं तर मग’ मालिका महाराष्ट्राची नंबर १ मालिका ठरल्याचं समोर आलं आहे. एकंदर चाहते सध्या या मालिकेच्या संपूर्ण स्टारकास्टवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Story img Loader