छोट्या पडद्यावर ‘ठरलं तर मग’ आणि ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या दोन्ही मालिकांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत पहिलं स्थान राखण्यासाठी सध्या जोरदार चुरस रंगली आहे. ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून टीआरपीमध्ये सातत्याने अव्वल क्रमांकावर आहे. हे स्थान टिकवण्यासाठी आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आता मालिकेत नवनवीन रंजक वळणं पाहायला मिळणार आहेत. नुकताच ‘ठरलं तर मग’चा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. या भागात अर्जुनने खूनाच्या केसप्रकरणी साक्षी शिखरेची कसून चौकशी केल्याचं पाहायला मिळालं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा