‘आता रडायचं नाही लढायचं…ठरलं तर मग’ अशा ब्रीदवाक्याखाली मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला अन् स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ठरलं तर मग’चे वारे वाहू लागले. हेच वारे वर्षभरात टीआरपीचं वादळ आणतील अशी कल्पनाही कोणी केली नसेल. जुई गडकरी आणि अमित भानुशालीचं पुनरागमन, तगडी स्टारकास्ट, ८.३० चा प्राईम स्लॉट आणि मधुभाऊंच्या केसभोवती फिरणारं मालिकेचं उत्तम कथानक सगळंच हाताशी असल्यावर चर्चा तर होणारचं! मालिका सुरू झाल्यावर घरापासून ते लोकलच्या महिला डब्यापर्यंत सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे ‘ठरलं तर मग’ची!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा