‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-चैतन्यच्या भांडणाचा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुन आणि सायली मिळून गेले अनेक दिवस चैतन्यचं साक्षीविरोधात मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, तो काही केल्या दोघांचंही ऐकत नाही. अशातच नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात चैतन्य साक्षीला घेऊन सुभेदारांच्या घरी आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार जाणून घेऊयात…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा