‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या साक्षीने अर्जुन आणि चैतन्यवर फसवणुकीचे गंभीर आरोप केल्याचा सीक्वेन्स चालू आहे. साक्षी पत्रकार परिषद घेऊन अर्जुन आणि चैतन्यवर वात्सल्य आश्रमाप्रकरणी प्रेमाचं नाटक करून फसवणूक केल्याचे आरोप करते हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. अर्जुनच्या ऑफिसवर काहीजण हल्ला करतात आणि तुम्ही खोटे, फसवणूक करणारे वकील आहात असं बोलून भर ऑफिसमध्ये त्याला अपमानित करतात. हा प्रकार पाहून सायली आपल्या नवऱ्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहते. याशिवाय रविराज किल्लेदार देखील अर्जुनला पाठिंबा देतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा