Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन विलास मर्डर केसचा खूप खोलवर जाऊन तपास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी त्याने स्वत: पोलिसांची भेट घेतल्याचं मालिकेत पाहायला मिळालं. विलासचा खून होण्याआधी तो जेलमध्ये होता. यानंतर त्याची सुटका करण्यात आलेली असते. आता जेलमधून विलासची बेल नेमकी कोणी केली याचा शोध सध्या अर्जुन घेत आहे. तपास करताना अर्जुनला रविकांत देशमुख यांनी विलासची बेल केल्याचं समजतं. आता अर्जुन या केसबद्दलची आणखी माहिती कशी मिळवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा