Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता अर्जुन-सायलीच्या सुखी संसाराला सुरुवात झालेली आहे. मात्र, या दोघांना नवरा-बायको म्हणून सुभेदार कुटुंबीयांनी स्वीकारलेलं नाहीये. प्रतिमा, प्रताप, कल्पना हे तिघेही सायलीच्या विरोधात असतात. गृहप्रवेश करताना तिला घरात सुद्धा घेत नाहीत. पण, अर्जुन ठामपणे आपल्या बायकोची बाजू घेत तिला सुभेदारांच्या घरात घेतो. अर्जुनमुळे सायली घरात आली असली तरीही, अद्याप सायलीने बनवलेलं जेवण किंवा सुनेने बनवलेला कोणताही पदार्थ खाणार नाही असं सुभेदारांनी ठरवलेलं असतं. त्यामुळे आता सगळे बाहेर गेलेले असताना विमलच्या नावाने सायली सर्वांसाठी जेवण बनवण्याचा प्लॅन करणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा