Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू आहे. पण, ऐनवेळी सायली म्हणजेच खरी तन्वी लग्नमंडपात एन्ट्री घेऊन आपल्याच नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करणार आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मालिकेत पुढे काय घडणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्जुन प्रियाला मंगळसूत्र घालताना सायली याठिकाणी येते… हा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. आता सायली आल्यावर लग्नाच्या मांडवात नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा