‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सुभेदार कुटुंबीयांनी अर्जुन आणि प्रियाच्या लग्नासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पूर्णा आजीला दिलेल्या वचनामुळे अर्जुन मनाविरुद्ध हे लग्न करणार असतो. पण, सायलीने मात्र काही केल्या ‘मी माझ्याच नवऱ्याशी लग्न करेन’ असा निश्चय मालिकेत केलेला आहे. यासाठी ती चैतन्य आणि कुसुम या दोघांना हाताशी घेऊन विविध प्रयत्न करताना दिसत आहे. आता सायली-अर्जुनचं लग्न लावण्यात ऐनवेळी कोण पुढाकार घेणार या गोष्टी मालिकेच्या आगामी भागात स्पष्ट होतील. पण, त्याआधी एका रोमँटिक प्रोमोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा