Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन आणि प्रियाचा लग्नसोहळा सुरू असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मात्र, काही केल्या ‘माझ्या नवऱ्याशी मीच पुन्हा एकदा लग्न करणार’ या मतावर सायली ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. मधुभाऊंचा आशीर्वाद घेऊन सायली अर्जुन आणि प्रियाचं लग्न थांबवण्यासाठी घराबाहेर पडते. सायलीला लग्नमंडपात येऊ न देण्यासाठी प्रियाने आधीच प्लॅन केलेला असतो. पण, सायली यावेळी चांगलीच हुशारीने वागते. ती एका वेगळ्याच रुपात मांडवात एन्ट्री घेणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा