Tharla Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-प्रियाचे लग्नविधी सुरू असताना लग्नमंडपात अचानक सायली येते असा सीक्वेन्स चालू आहे. सायली बॅण्डवाल्याच्या रुपात लग्नात एन्ट्री घेणार आहे. तिला अचानक आलेलं पाहून सगळेजण विचारत पडतात. सर्वप्रथम सायली सर्वांसमोर कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यानंतर अर्जुनवर प्रेम असल्याचं भर मांडवात मान्य करते. बायकोचे शब्द ऐकताना अर्जुन देखील आनंदी होतो. पण, घरातल्यांसमोर त्याचं काहीच चालत नाही. कल्पना सायलीला, ‘ताबडतोब इथून निघून जा’ अशी ताकीद देते. पण, सायली असं करत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा