Tharla Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली-अर्जुनचं प्रेम बहरत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मात्र, या सगळ्यात मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. हा ट्विस्ट म्हणजे पूर्ण आजी आपल्या नातवाकडून वचन घेणार आहे. सायली घर सोडून निघून गेल्यापासून तिच्या विरोधात प्रिया नेहमीच सुभेदारांचे कान भरत असते. शेवटी पूर्णा आजी आता लवकरात लवकर अर्जुन आणि प्रियाचं लग्न लावून देऊयात असा निर्णय घेते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा