पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेले ४० सैनिक आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय वायू दलाने पाकिस्तानमधील बालाकोटच्या दहशतवादी तळावर हवाई हल्ला करून दिलेले खणखणीत प्रत्युत्तर या नाट्यावर गेल्या वर्षा-दोन वर्षांत अनेक चित्रपट आले आहेत. आता याच हवाई हल्ल्यामागचं नियोजन कसं होतं, हल्ला होत असताना भारतात अधिकारी, सैनिक कशाप्रकारे काम करत होते, याची अभ्यासपूर्ण मांडणी करणारी ‘रणनीती : बालाकोट अँड बियाँड’ या वेबमालिकेतून करण्यात आली आहे. या वेबमालिकेच्या निमित्ताने अभिनेता जिमी शेरगिल आणि अभिनेत्री लारा दत्ता यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा