दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही, असे वक्तव्य दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप याने केले होते. त्याच्या या विधानामुळे एक वेगळाच वाद निर्माण झाला होता. यावर सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया येत होत्या. किच्चा सुदीपच्या या वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने संतप्त प्रतिक्रिया दिली होती. ‘हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि नेहमीच असेल’, असे अजय देवगणने ठणकावून सांगितले होते. त्यानंतर आता किच्चा सुदीपने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा