अभिनेता रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘मस्ती’, ‘धमाल’, हाऊसफुल्लसारखे विनोदी चित्रपट केले. त्याचे विनोदचे टायमिंग अचूक आहे. एक व्हिलनसारख्या चित्रपटातून त्याने नकारात्मक भूमिकादेखील तितक्याच ताकदीने साकारली. अभिनेत्री जिनिलिया देशमुख बरोबर त्याने २०१२ साली लग्न केले. दोघे सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात. लग्न करण्याआधी ते दोघे एकमेकांना १० वर्ष डेट करत होते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल शाहरुख खानने एक दिवस रितेश देशमुखला फोन करून सांगितलं होत मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. अर्थात हे मस्करीत म्हणाला तो, यामागे नेमका किस्सा काय घडला आहे ते जाणून घेऊयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा