हिंदी चित्रपटसृष्टीत कथा-पटकथा लेखनाच्या बळावर २२ सुपरहिट चित्रपट देत न भूतो न भविष्यती असा इतिहास घडवणारे सलीम-जावेद एका टप्प्यावर वेगळे झाले. त्यांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर वैयक्तिकरीत्या त्यांच्या आयुष्यात परिणाम झाला का? तर हो झाला… पण सगळ्यात मोठा परिणाम झाला होता तो तत्कालीन हिंदी चित्रपटसृष्टीवर. शंभर टक्के यशस्वी ठरणार या विश्वासाने कथा लिहून देणाऱ्या या जोडीने स्वत:बरोबरच निर्माते, दिग्दर्शक, कलाकार सगळ्यांनाच सुगीचे दिवस दाखवले होते. त्यामुळे या दोघांची इतकी भन्नाट जोडी का तुटली? हा प्रश्न त्यांच्या जिवलगांबरोबर त्यांच्या चाहत्यांना आजही तितकाच छळतो आहे याची प्रचीती ‘अँग्री यंग मेन’ नावाची वेबमालिका पाहताना येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा