मन्या : साहेब! तुम्ही लग्न झालेल्या पुरुषांनाच

कामावर का ठेवता?

साहेब : कारण त्यांना अपमान सहन करण्याची सवय झाली असते

आणि ते घरी जायची घाई करत नाहीत.