बायको : आपल्या लग्नाला किती वर्ष झाली?
नवरा : साधारण १० वर्ष झाली!
बायको : कळलंच नाही!
नवरा : ज्याचं जळतं त्यालाच कळतं!
आणखी एक…
मला एखादी समजुतदार बायको मिळाली असती,
तर माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असतं.
बायको : समजुतदार बाईनं तुझ्याशी कशाला लग्न केलं असतं?
नवरा : नक्कीच! मला तुझ्याबद्दल हेच सिद्ध करायचं होतं.