सुखद थंडीत गणपतरावांनी सहकुटुंब गावाला जायचे ठरवले. पण ऐन प्रभात रोडवरचा आपला बंगला सुरक्षित राहील ना, याची त्यांना प्रचंड काळजी होती.
एका पाटीने त्यांची ही चिंता दूर केली. त्यांनी लिहिले-
‘बंगला रिकामा आहे. आत चोरण्यासारखे काहीही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नये!’
आणखी वाचा