मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षभरात १०,४९,२५१ वृद्धांवर उपचार करण्यात आले. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमांतर्गत वृद्ध रुग्णांना प्रादेशिक वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा केंद्र तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल करूनही उपचार करण्यात येत असून ही वृद्धापकाळ सेवा अधिक गतिमान करण्यात येणार आहे. प्रामुख्याने घरी असलेल्या व रुग्णालयात उपचारासाठी येऊ न शकणाऱ्या वृद्धांना घरीच आरोग्यसेवा मिळणे गरजेचे असून आगामी काळात यावर आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा