मुंबई : राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरीत मोफत शिक्षण योजना लागू केली आहे. ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच लागू केल्यानंतर त्याचा परिणाम यंदा मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील १ लाख ३९ हजार विद्यार्थिनींनी विविध पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले आहेत. हे प्रमाण प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ४१.५५ टक्के इतके आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा