गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आली असून आता प्रतिदिन रुग्णसंख्या १०० हून कमी झाली आहे. परिणामी, मुंबईत करोना संसर्ग आटोक्यात आला असून मुंबईमधील सर्व जम्बो करोना केंद्र बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. या केंद्रांमधील सुमारे १७ हजार खाटा, त्याचबरोबर अन्य आरोग्य सुविधा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य, तसेच उपनगरीय रुग्णालयांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्यात येणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा