मुंबई : जोरदार पाऊस अद्याप झाला नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पाणीसाठा अपुरा झाला आहे. त्यामुळे सोमवार, २७ जूनपासून संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ठाणे, भिवंडी महानगरपालिकेसह इतर गावांना मुंबई पालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठय़ामध्येही १० टक्के कपात केली जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा