मुंबई : राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली असली तरी मुंबई मात्र सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ ऑक्टोबरपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रावर वार्षिक सरासरीच्या १०४ टक्के तर सांताक्रूझ केंद्रावर १०७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यंदा चार महिन्यांत ४६ ते ५० दिवस पाऊस पडला. दरम्यान, मुंबई आणि आसपासच्या भागात पडलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली असून ९९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा