मुंबई : यंदाही अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबण्याची चिन्हे असून तिसऱ्या नियमित फेरीनंतरही अद्याप १ लाख ८३४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालेले नाही. नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुण आणि विद्यार्थ्यांना दहावीचे परीक्षेत मिळालेले गुण यांची तुलना न करताच बहुसंख्य विद्यार्थी हे महाविद्यालयाचे पसंतीक्रम नोंदवत आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रीया संथगतीने पुढे सरकत असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या नियमित फेरीत विविध महाविद्यालयांतील १ लाख ७० हजार ८६० जागांसाठी १ लाख ५३ हजार ८८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी ५३ हजार ५४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा