मुंबई: सागरी किनारा मार्ग प्रकल्पाअंतर्गत १६ ठिकाणी पूर प्रतिबंधक दरवाजे उभारण्याचे काम येत्या एप्रिलअखेरीस पूर्ण होणार आहे. हे पूर प्रतिबंधक दरवाजे स्वयंचलित असून त्याची नुकतीच चाचणी पूर्ण झाली आहे. पावसाळ्यात भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी शहरात शिरू नये म्हणून हे दरवाजे बसवण्यात येत आहेत. हे पूर प्रतिबंधक दरवाजे येत्या पावसाळ्यात कार्यान्वित होणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा