मुंबई : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात दोषी ठरवण्यात आलेला गुंड अबू सालेम याने शिक्षामाफीसाठी आणि तुरूंगातून सुटका करण्याच्या मागमीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भारत आणि पोर्तुगाल यांच्यात आपल्या प्रत्यार्पणाबाबत झालेल्या करारानुसार आपण २५ वर्षांचा तुरुंगवास पूर्ण केल्यामुळे, आपली तुरुंगातून सुटका करण्यात यावी, अशी मागणी सालेम याने याचिकेद्वारे केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा