मुंबई – नवी मुंबई प्रवास अवघ्या २० ते २२ मिनिटांत व्हावा यासाठी हाती घेण्यात आलेल्या मुंबई पारबंदर प्रकल्पातील (शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतू) २१.८१ किमी लांबीच्या सागरी सेतूचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता या सेतूवरून वाहने, मालवाहू वाहने, बांधकाम साहित्य नेणे शक्य होणार आहे. यानिमित्ताने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बुधवारी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी उपस्थितीत राहणार आहेत. ते सागरी सेतूवरून वाहनाने प्रवासही करणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा