मुंबई : कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातात सातहून अधिक नागरिकांचा मृत्यू आणि ४२ जण जखमी झाले. या घटनेमुळे बेस्ट बसमधील सुरक्षित प्रवासाची हमी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या तीन वर्षांत ‘बेस्ट’च्या स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचे २४७ अपघात झाले. त्यात भाडेतत्त्वावरील बसचे सर्वाधिक अपघात असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड रोष आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा