मुंबई : परीक्षांचे विस्कळीत वेळापत्रक, प्रवेशपत्र प्राप्त होण्यास लागणारा विलंब, प्रश्नपत्रिकेतील चुका, रखडलेले निकाल व जाहीर झालेल्या निकालांमधील असंख्य त्रुटींमुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सातत्याने मनःस्ताप सहन करावा लागतो. त्यात प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरही अन्याय होत असल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षेदरम्यान २ हजार ६५६ गैरप्रकारांची नोंद झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. परिणामी, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेसंबंधित यंत्रणेबाबतच प्रश्न उपस्थित होत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा