मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी २९ दिवसांचा मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपासून हा ब्लॉक सुरू झाला असून पुढील २९ दिवस पायाभूत कामे केली जाणार आहेत. खार ते गोरेगावर दरम्यान ८.८ किमी रुळजोडणीची व इतर कामेही सुरू करण्यात आली आहेत. परिणामी पश्चिम रेल्वेवरील सुमारे २,७०० लोकल फेऱ्या रद्द होणार असून ४०० लोकल फेऱ्या अंशत: रद्द होतील. त्यामुळे पुढील एक महिना प्रवाशांना लोकल प्रवास करताना मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा