मुंबई: बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलने भारतातील दुर्मिळ आजारांच्या काळजीच्या प्रगती, आव्हाने आणि भविष्यावर चर्चा करण्यासाठी आघाडीचे तज्ञ, संशोधक आणि रुग्णांना एकत्र आणणारी ही क्रांतिकारी परिषद यशस्वीरित्या आयोजित केली. या दोन दिवसीय परिषदेत दुर्मिळ आजारांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्या मुलांसाठी चांगले उपचार मिळावेत यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी वेगवेगळे मार्ग दाखवले. आज दुर्मिळ आजारांवरील उपचारांअभावी ३० टक्के मुलांना पहिल्या पाच वर्षातच जीव गमवावा लागतो तर केवळ पाच टक्के मुलांनाच उपचार मिळू शकतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा