मुंबई: गेल्या १० महिन्यांमध्ये मुंबई विद्रुप करणारे तब्बल ३३ हजार ७४२ राजकीय, व्यावसायिक आणि धार्मिक बॅनर्स, फलक आणि पोस्टर्स महानगरपालिकेने हटविले असून त्यात ११ हजार ०४१ राजकीय, तीन हजार १२१ व्यावसायिक, तर १९ हजार ५८० धार्मिक बॅनर्स, फलक आणि पोस्टर्सचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या ८०१ जणांविरूद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. तर ३७८ जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा