मुंबईः पवई येथे चाकूने केलेल्या हल्ल्यात ४५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे. याशिवाय ट्रॉम्बे येथे एका तरूणावर तिघांनी चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली आहे. या हल्ल्यात आणखी एक तरूण जखमी झाला आहे. किशोर भगवान गायकवाड(४५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याचे समजते. गायकवाड यांच्या छातीवर व गळ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. त्यामुळे गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा