मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील ६७२ मूळ रहिवाशी २००८ पासून बेघर असून त्यांना मागील १७ वर्षांपासून हक्काच्या घराची प्रतीक्षा आहे. मात्र आता त्यांची १७ वर्षांची हक्काच्या घराची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. कारण या ६७२ मूळ रहिवाशांसाठीच्या पुनर्वसित इमारतींना नुकतीच म्हाडाकडून निवासी दाखला प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता या रहिवाशांना घरांचे वितरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार लवकरच एका सोहळ्यात ६७२ मूळ रहिवाशांना घराचे वितरण केले जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा