मुंबईत पावसाने रविवारी मध्यरात्री अक्षरश: थैमान घातलं. तीन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडली. चेंबूर भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला, तर विक्रोळीतही ३ लोकांचा मृत्यू झाला. तर भांडुप येथे संरक्षण भिंत पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. भांडुप अमरकोट शाळा परिसरात भिंत कोसळून सोहम थोरत या तरुणाचा मृत्यू झाला. घराबाहेर साचलेलं पाणी काढत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. मुंबईत घडलेली ही तिसरी घटना आहे. या घटनेनंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भांडुप येथील घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनावर टीकास्त्र सोडलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा