मुंबई : महाराष्ट्रातील चार प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांत उपचार घेऊन मानसिक आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी राज्यात १६ पुनर्वसन केंद्र सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या नव्या केंद्रांमुळे मानसिक आजारातून बरे झालेल्यांना पुन्हा समाजात मानाने जगण्याची संधी मिळणार असून या केंद्रांमध्ये त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. दरम्यान, मानसिक आजारातून बरे झाल्यानंतर अनेकांना कुटुंब स्वीकारत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा मंडळींसाठी ही केंद्रे दिलासा ठरणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा