मुंबई : देशभरातील २१ रेल्वे भरती मंडळामार्फत भारतीय रेल्वेतील विविध पदांसाठी नुकताच भरती परीक्षा घेण्यात आली. यामध्ये तब्बल १८ लाख ४ हजार उमेदवारांची नोंदणी केली होती. मात्र यामधील ११ लाख ४० हजार ९३१ उमेदवारांनी विविध केंद्रांवर परीक्षा दिली. परिक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी तब्बल ६२ टक्के उमेदवारांनी परीक्षा दिली. तर, ६ लाख ९९ हजार ४१६ उमेदवार गैरहजर राहिले.

भारतीय रेल्वेच्या सहाय्यक लोको पायलट, स्थानक व्यवस्थापक, लोकल व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ, कमर्शियल क्लर्क, ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समन आणि मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि सिग्नल, टेलिकम्युनिकेशनमधील विभागीय सहाय्यक या पदांसाठी देशभरात लेखी परीक्षा घेण्यात आली. २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत २९ राज्यातील १५६ शहरांमधील ३४६ केंद्रांवर दररोज तीन पाळीमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १८ लाख ४० हजार ३४७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ११ लाख ४० हजार ९३१ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ६ लाख ९९ हजार ४१६ उमेदवार गैरहजर राहिले.

Lovepreet Kaur
Illegal Migration: मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अमेरिकेत जाण्यासाठी एजंटला दिले १ कोटी रुपये, महिन्याभरात स्वप्नांचा चुराडा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Jaishankar Statement On US Deporting Indians
US Deporting Indians : भारतीयांना परत पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही, राज्यसभेत एस. जयशंकर यांनी सांगितली आकडेवारी
US Illegal Immigrants deported
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा
Absconding young man in MPSC case is agent in Kotwal recruitment
एमपीएससी प्रकरणातील फरार युवक कोतवाल भरती प्रकरणातील एजंट…
Relief for teacher recruitment candidates Proposal submitted for TET exam
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… ‘टेट’ परीक्षेसाठी प्रस्ताव सादर…
pune s praveen kamble tops maharera exam 6755 candidates pass in maharashtra
‘रेरा’च्या परीक्षेत पुण्याचा प्रवीण कांबळे प्रथम! राज्यात ६ हजार ७५५ उमेदवार उत्तीर्ण; मुंबईतील ८४ वर्षीय व्यक्तीचेही यश
Gangasagar, who is now a 65-year-old ‘Aghori’ known as Baba Rajkumar
आश्चर्यच! २७ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला व्यक्ती महाकुंभमेळ्यात भेटला, पण…; कुटुंबाने केली डीएनए चाचणीची मागणी!

हेही वाचा…Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरात आजपासून ५ दिवस पाणी कपात

आधार आधारित प्रमाणित वापरून १०,४२,९५५ उमेदवारांची (९१ टक्के) यशस्वी पडताळणी करण्यात आली. हे या परिक्षेचे वैशिष्ट्य असल्याचे असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Story img Loader