मुंबई: विशेष मुलांवरील उपचार आणि त्यांचे पुनर्वसन करणे आव्हानात्मक असते. परंतु मुंबई महानगरपालिकेने नायर रुग्णालयात सुरू केलेले प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र हे खासगी रुग्णालयामधील केंद्रांपेक्षा अधिक चांगले आहे. विशेष गरजा असलेली मुले राज्यभरात असल्याने त्यांच्या उपचारासाठी मुंबईप्रमाणे ठाणे व अन्य जिल्ह्यांमध्येही अशी केंद्रे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा