केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह दोन्ही गोठवलं. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झालंय. शिवसेनेचे नेते व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. “अविश्वास दाखविणे किंवा पाळत ठेवणे हे शिवसेनेत कदापिही होत नाही, पण ज्यांनी आत्माच विकला होता त्यांना थांबविण्यात काहीच अर्थ नव्हता,” असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. ते ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेतील फूट, भाजपाची खेळी, शिवसेनेची कार्यशैली अशा विविध विषयांवर ऊहापोह केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा