मुंबई महापालिका विसर्जित होऊन एक वर्ष झालं तरी अद्याप निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. यावरून शिवसेनेचा ठाकरे गट १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. पैसा उधळला जातोय, त्याचबरोबर त्यांना जाब विचारणारं कुणी नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत (२० जुलै रोजी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आता महापालिकेवर १ जुलै रोजी विराट मोर्चा काढणार आहे, अशीही घोषणा उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा