मुंबई : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटल्यातून निर्दोष सुटका होऊनही फहीम अन्सारी याला उदरनिर्वाहासाठी झगडावे लागत आहे. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. परंतु, त्यासाठी पोलीस त्याला ना हरकत प्रमाणपत्र नाकारत आहेत. त्यामुळे, फहीम याने अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली असून रिक्षा चालवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत पोलिसांना आदेश देण्याची मागणी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा