मुंबई: वांद्रे-वरळी सागरी सेतूवर झालेल्या अपघातानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सागरी सेतू शून्य अपघात रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सागरी सेतूवरील मनुष्यबळ वाढविण्यासह वेग नियंत्रक कॅमेऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. तसेच सूचना फलकही वाढविण्यात येणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा