मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतू जोडणाऱ्या पुलाचे रविवारी प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. हा प्रकल्प सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. मात्र त्याआधीच या प्रकल्पावरून पुन्हा एकदा राजकीय श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. ‘महाविकास आघाडीचे सरकार असते, तर हा प्रकल्प केव्हाच पूर्ण झाला असता’, असा दावा वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा