मुंबई : ‘टाटा – एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रात मिहानमध्ये येण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ पासून प्रयत्न केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पत्र लिहिले. तरीही हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला, हे फडणवीस यांचे अपयश असल्याची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. केंद्र सरकारने रांजणगाव येथे सोमवारी मंजूर केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स समूह विकास (क्लस्टर) प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले होते व आता ते श्रेय घेत आहेत, असा टोला लगावला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा