Aditya Thackeray : राज्यातलं सरकार लवकरच बंद पडणार आहे. येत्या निवडणुकीत या सरकारला पाडायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे. हे सरकार महाराष्ट्रातून नाही, तर गुजरातमधून चालत आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावरूनही त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. आज मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा